Akurdi : सरकारच्या आशीर्वादाने गुंडागर्दी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप
एमपीसी न्यूज - काेकणातील एक जण म्हणताे (Akurdi) आमचा बाॅस सागर बंगल्यावर तर काेण म्हणतय वर्षा बंगल्यावर आमचा बाॅस बसला आहे. त्यामुळे हे गाेळ्या मारतात, लाेकांचा जीव घेतात. गुंडांच्या गळ्यात गळे घालतात. राज्यात सरकारच्या आशीर्वादाने…