Alandi : चला एका तरी वृक्ष लावूया, भारताची निसर्गसंपत्ती अधिक वाढवूया: कैलास केंद्रे
एमपीसी न्यूज - पर्यावरण संवर्धनासाठी अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी या पाच तत्वावर आधारित "माझी वसुंधरा" हे अभियान राज्य शासना मार्फत राज्यभर दरवर्षी राबविल जाते. आळंदी (Alandi) नगरपरिषदेने 100 देशी वृक्षांची लागवड करून माझी वसुंधरा 4.0…