Haritdrushti book release: पर्यावरणीय बदलामुळे दुष्काळी भागात पूरस्थिती – कौस्तुभ दिवेगावकर
एमपीसी न्यूज - पर्यावरण बदलाचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी भाग जिथे सलग तीन दिवस पाऊस पडत नसे. तिथे आता पूर येऊ लागला आहे. उस्मानाबादमधील दुष्काळी भाग भूम-परंडा-वाशी इथे गेल्या दोन वर्षांत पूर आला. त्यातून बाराशे लोकांना वाचविले.…