Pimpri : ‘कोरोना’मुळे शहर सोडायची खरंच गरज आहे का ?
प्रमोद यादव एमपीसी न्यूज - कोरोना या संसर्गजन्य आजाराची भीती बाळगण्याची गरज नाही, असे कितीही सांगितले तरी नागरिकांमध्ये भिती आणि काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई या सारख्या शहरांमधून लोक गावाकडे दाखल व्हायला…