Mumbai : ‘ती’ फाईट आठवली की आजही मला माझं शरीर काळं निळं पडल्याचा भास होतो – पुनीत…
एमपीसी न्यूज : 'रामानंद सागर यांच्या महाभारत या मालिकेत मला दुर्योधन साकारता आला. परंतु, भीमासोबत केलेली ती शेवटची फाईट मी कधीही विसरणार नाही. या दृश्याचं चित्रीकरण जवळपास १८ दिवस सुरु होतं. भर उन्हात खांद्यावर वजनदार गदा घेऊन मला उन्हात…