Pune : टाळेबंदीच्या काळाने शिकवले पर्यावरणाचे महत्व – आदित्य ठाकरे
एमपीसी न्यूज - पक्षांचा किलबिलाट, निळे आकश, जलाशयात वाढणारी जैवविविधता, हवेतील शुद्धता या गोष्टीची नव्याने ओळख आपल्याला टाळेबंदीच्या काळात झाली. हा काळ शांत राहून धैर्याने पुढे जाण्याचा असल्याने हे पर्यावरण शाश्वत कसे राहील, शुद्धता टिकवता…