Rajnath Singh: लवकरच पीओकेतील नागरिक म्हणतील, आम्हाला भारतात राहायचं आहे- राजनाथ सिंह
एमपीसी न्यूज- ‘लवकरच पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक मागणी करतील की आम्हाला पाकिस्तानच्या राजवटीत नव्हे तर भारतासमवेत रहायचे आहे, आणि ज्या दिवशी हे घडेल, त्या दिवशी आपल्या संसदेचे उद्दीष्टही साध्य होईल,’ असे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी जम्मूत…