Ashok Mangal : रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत फेरीवाल्यांना हटविणे आवश्यक – अशोक मंगल
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांचे काम सुरु असताना रस्ताच्या कडेला फेरीवाले उभे असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत फेरिवाल्यांना हटविले पाहिजे अशी मागणी जागरुक नागरीक मंचांचे संयोजक…