Mumbai: परदेशातून आलेल्या नागरिकांच्या क्वारंटाईनबाबत काटेकोर अंमलबजावणी – मुख्यमंत्री
एमपीसी न्यूज - वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातून महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.यासंदर्भात…