Mumbai: राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणार – मुख्यमंत्री ठाकरे
एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. 14 तारखेनंतर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणार असल्याची ही घोषणा त्यांनी केली. या कालावधीत शेतीच्या कामाला सुट आहे. जीवनावश्यक…