Pune : दिवाळीनंतर 1150 एमएलडी पाणी उचलू ; महापालिकेचे पाटबंधारे विभागाला पत्र
एमपीसी न्यूज- ऐन सणासुदीच्या काळात पाणीकपात केली तर नागरिकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल त्यामुळे दिवाळीनंतर 1150 एमएलडी उचलण्यास सुरवात करू असे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला लिहिले आहे. पाटबंधारे विभाग याला काय उत्तर देणार याकडे…