Nigdi : अटलबिहारी वाजपेयी व्यक्ती नव्हे विचार
एमपीसी न्यूज - अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार सर्वांनी आचरणात आणायला हवे. त्यांच्या जाण्याने भारताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही व्यक्ती वैचारिक पातळीवर अतिशय प्रगल्भ असतात. त्या पातळीवर ते व्यक्ती न राहता…