Pimpri: महापालिकेने विकास कामे बाजूला ठेवून गरजू नागरिकांना अन्नधान्य द्यावे – विकास डोळस
एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूने आपल्या भारत देशाला नव्हे तर जगाला वेठीस धरले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन उधवस्त झाले आहे. लॉकडऊनच्या कालावधीत वाढ झाली आहे. त्यामुळे या काळात एकही गरजू नागरिक जेवणापासून वंचित राहू नये. यासाठी…