Bhosari : कवितेमधुन आपल्या आत्म्याचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे- रामदास फुटाणे
एमपीसी न्यूज- कविता कशी असावी आणि नसावी हे कोणीही कोणाला शिकवू नये. तुमच्या आत्म्यातून जी येते ती कविता असते. त्यामुळे सुचेल तशी कविता लिहीत रहा. कवितेमधुन आपला आत्म्याचा, वर्गाचा आणि समाजाचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे. असे मत ज्येष्ठ…