Chinchwad : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली – डॉ. नीलम गो-हे
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पाखाखालची वाळू आता पूर्णपणे सरकली आहे. ’उडाले ते कावळे अन् राहिले ते मावळे’, हे बाळासाहेबांचं वाक्य आता त्यांच्या तोंडी यायला लागले आहे. इतकेच नव्हे, तर आमचा भगवा रंग सुद्धा म्हणे,…