Pimpri : भारतीयांची आजही भूक भागत नाही हे सरकारचे अपयश – काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज - जागतिक भूक निर्देशांकात भारत 111 व्या स्थानी आला ( Pimpri ) असून त्यामुळे भारतातील कुपोषण, उपासमार, गरिबी, बेरोजगारी हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. देशात केवळ लाभाची जाहिरात दाखवली जाते मात्र प्रत्यक्षात जनतेला काही…