Chinchwad : नदी प्रदूषणास वाढते नागरिकरण जबाबदार – संजय कुलकर्णी
एमपीसी न्यूज - पाच वर्षांपूर्वी पवना नदीत पोहता येत होते. दहा वर्षांपूर्वी ( Chinchwad) येथील पाणी पिता येत होते. आता पवना आणि इंद्रायणी नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. याला "विकास" जबाबदार आहे. घरातील बेसिन ते नदीपर्यंत प्रदूषण आहे. नदीच्या…