Gurupaurnima : मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता
एमपीसी न्यूज : आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे (Gurupaurnima) या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे…