Maharashtra News : पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहा – मुख्यमंत्री
एमपीसी न्यूज - एकवेळ मालमत्तेचे नुकसान (Maharashtra News) भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात…