Pimpri News: पुरस्कार मिळाले की वाटचाल योग्य सुरु असल्याचे बळ मिळते – पंडित विजय घाटे
एमपीसी न्यूज : नशिबाची साथ ही माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. त्याची सुरुवात आई-वडिलांपासून होते. तसेच गुरु पण महत्वाचे असतात. या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. पुरस्कार मिळाले की आपली वाटचाल योग्य सुरु आहे, हे बळ मिळते, अशा मोजक्या पण…