Alandi : 135 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे – अजित पवार
एमपीसी न्यूज -देशातील 135 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक ( Alandi ) आहे. राज्यातील आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याची ही निवडणूक आहे, असे अजित पवार म्हणाले. काल ( दि.9 रोजी ) आळंदी येथे शिरूर लोकसभा मतदार संघ महायुतीचे उमेदवार…