Charholi: ‘चर्होलीतील कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सोडवा; अन्यथा हंडा मोर्चा काढणार’
एमपीसी न्यूज - चर्होली, वडमुखवाडी, लक्ष्मी नारायणनगर कॉलनी या भागांत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहे. ही समस्या तातडीने न सोडविल्यास…