Browsing Tag

Dr Ramchandra Dekhane

Pune : मराठीतील साहित्यिकांनी केले मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत

एमपीसी न्यूज- स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याचा पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी संख्येची उदासिनता दिसून येत आहे. इंग्रजी भाषा गरजेची असली तरी देखील मराठी…

Talegaon Dabhade : संत साहित्यामध्ये कल्पना काशिद यांना पीएच.डी

एमपीसी न्यूज- पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कल्पना साहेबराव काशिद यांना संत साहित्यातील अभ्यासाविषयी पीएच.डी जाहीर केली आहे. काशिद यांनी बालमुकुंद लोहिया सेंटर आॅफ संस्कृत विभागाअंतर्गत मराठी विभागातून ‘संत तुकाराम…

Pimpri : भजन, किर्तन, प्रवचनांतून घडते संस्कृतीसह तत्वज्ञानाचे दर्शन – डॉ. रामंचंद्र देखणे

एमपीसी न्यूज - अध्यात्म, संस्कृती आणि लोकजीवन यांचे जवळचे नाते आहे. लोकजीवनात मंदिराचे स्थान महत्वाचे आहे. मंदिर हे ज्ञानाचे केंद्र आहे. मंदिरातील भजन, किर्तन प्रवचनांतून संस्कृतीचे आणि तत्वज्ञानाचे दर्शन सर्वसामान्यांना घडते, असे मत संत…

NaviSangvi :संतांचे विचार टिकविण्यासाठी विचारांची वाटणी परवडणारी नाही : डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज - कोणत्याही संस्कृतीच्या जडणघडणीत शेकडो वर्षाची परंपरा असते. महाराष्ट्रीय संस्कृतीच्या जडणघडणीत संतांची शिकवण, लोककलावंतांचे प्रबोधन आणि विचारवंतांचे कार्य या सर्वांतून आजचा महाराष्ट्र साकारला आहे. पण ते टिकविण्यासाठी विचारांची…

Sangvi : नवी सांगवीत बुधवारपासून ज्ञानगंगा व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज - नवी सांगवी येथील कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानगंगा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 23 ते शुक्रवार 25 जानेवारी या कालावधीत ही व्याख्यानमाला होणार आहे. अशी माहिती संयोजक श्रीकांत चौगुले, सूर्यकांत गोफणे,…

Talegaon : ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज -  प्रत्येक वाचक हा आस्वादकच नाही तर समीक्षक असतो. लेखक आणि वाचक याची अदृष्य भेट वाचनालयात होते. यामुळे जीवनाचा आनंद मिळतो. ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर असते, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी…

Pimpri: संशोधनात निर्भयता हवी – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज - देशात विद्यापीठीय संशोधन करणा-यांची संख्या कमी होत आहे. संशोधनासाठी लेखन करताना निर्भयता हरवत चालली आहे. ज्यावेळी निर्भयता हरवते त्यावेळी संशोधन परिपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे संशोधनासाठी निर्भयता हवी असते, असे प्रतिपादन संत…