Browsing Tag

Indrayani Sahitya Parishad

Moshi : रंगतदार कवितांनी रंगले कविसंमेलन

एमपीसी न्यूज - "एखाद्या अत्यंत प्रिय व्यक्तीप्रमाणे आपल्या कवितेवर प्रेम करा अन् (Moshi) निर्भयपणे कविता सादर करा!" असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी केले.ना. धों. महानोर साहित्यनगरी देहू - आळंदी रस्ता, मोशी येथे इंद्रायणी…

Moshi : तमाशा कला म्हणून वाईट नाही!” – सोपान खुडे

एमपीसी न्यूज - "तमाशाला बदनाम केले जात असले (Moshi) तरी तमाशा कला म्हणून वाईट नाही!" असे मत लोकसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू - आळंदी रस्ता, मोशी येथे…

Moshi : मोशीमध्ये होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज - इंद्रायणी साहित्य परिषदेच्या (Moshi) वतीने दि. शनिवार (दि. 18) आणि रविवार (दि. 19) रोजी मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजा दीक्षित हे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. साहित्य…

Moshi : मोशी येथे होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन; संमेलनाध्यक्षपदी सोपान खुडे

एमपीसी न्यूज : इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या 18 व 19 नोव्हेंबर रोजी (Moshi) पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे दुसरे "इंद्रायणी साहित्य संमेलन" आयोजित करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली…

Moshi News : छत्रपतींच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला जातो हे दुर्दैव – विश्वास पाटील

एमपीसी न्यूज : आज भारतातील (Moshi News) लाखो लोक पर्यटनासाठी दरवर्षी परदेशात जातात परंतु यातील किती लोकांनी रायगडाला भेट दिली हे पहावे लागेल. वीस, पंचवीस वर्षांपूर्वी रायगडावर शाबीर शेख आणि निवडकच पुढारी येत होते आता सर्व नेते राजकारणासाठी…

Moshi News: राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे योगदान अमूल्य – दिलीप वळसे पाटील

एमपीसी न्यूज - राष्ट्राच्या उभारणीत व (Moshi News) साहित्य संस्कृती टिकवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे साहित्य हे आनंद, करमणुकीबरोबरच सामाजिक विचार मांडून गरिबांच्या व्यथा मांडणारे असावे. शिक्षक ज्यावेळी निवृत्त होतात तोपर्यंत ते…

Moshi News : राजकारण्यांना अभिनय आला पाहिजे, सध्याचे पुढारी गहिवरण्याचे नाटक करतात : उल्हासदादा पवार…

एमपीसी न्यूज : एखाद्या वादामध्ये चांगल्या शब्दांची पेरणी केली तर त्या वादाचे देखील सौंदर्य वाढते. माझे गुरु बाळासाहेब भारदे नेहमी म्हणायचे वाद नको, वादाला संवादाची साथ द्या, त्यातून परिसंवाद घडवा आणि वितंडवाद वर विजय मिळवा. (Moshi News)…

Moshi : लेखकांनी साहित्यिकांनी एखाद्या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुख

एमपीसी न्यूज : समाजाला साहित्याची, प्रबोधनाची, (Moshi) मार्गदर्शनाची, दिशादर्शकाची गरज आहे. त्यामुळे साहित्यिकांनी, लेखकांनी लिहिले पाहिजे. ज्या लेखनात साहित्यात समाज हित सामावलेले असते तेच खरे साहित्य होय आणि आज त्याचीच खरी गरज आहे.…