Browsing Tag

आरटीई

RTE : ‘आरटीई’चा अर्ज भरण्यास विशेष शिक्षक करणार मदत

एमपीसी न्यूज - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठीची (RTE) प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी पालकांना मदत करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश…

Pune : आरटीईला अत्यल्प प्रतिसाद , केवळ 10 टक्के नोंदणी, अर्जासाठी राहिले दोन दिवस

एमपीसी न्यूज - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून यंदा ( Pune) बदल करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे…

Maharashtra : आरटीईसाठी आजपासून भरता येणार ऑनलाईन फॉर्म

एमपीसी न्यूज - शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशासाठी ( Maharashtra) पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवारपासून (दि.16) सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पालकांना ३० एप्रिल पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत,…

RTE : पालकांनो कागदपत्रांची जमवाजमव करा; आरटीई प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार

एमपीसी न्यूज - बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित प्रवेश दिले जातात. याबाबतची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे पालकांना देखील आपल्या पाल्याच्या…

Pune : आरटीई अंतर्गत तीन लाख 66 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त

एमपीसी न्यूज : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखीव  25 टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन लाख 66 हजार 548 पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या साधारण 80…

Akurdi : RTE शिबिरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- मोफत शिक्षण हक्क कायदा 2009 अनुसार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2011 च्या अधिसूचनेनुसार 25% आरक्षणाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या शालेय प्रवेशाची माहिती देण्या करीता नगरसेवक जावेद शेख आणि आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत…

Pimpri : आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणावी; नगरसेविका गोरखे यांची…

एमपीसी न्यूज - शिक्षण हक्क कायद्यातर्गत शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकातील मुलांसाठी 25 टक्के राखीव असलेल्या जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे खरे गरजू विद्यार्थी प्रवेशापासून पर्यायाने शिक्षणापासून वंचित राहत आहेत.…