Nigdi : कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल – ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय
एमपीसी न्यूज - "शिक्षणातून संस्कार आणि कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल!" असे प्रतिपादन ( Nigdi ) सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक 25, निगडी प्राधिकरण येथे…