Pimpri : काँग्रेसकडूनच राज्यघटनेची सर्वाधिक पायमल्ली – अमर साबळे
एमपीसी न्यूज - लोकशाही धोक्यात आहे, मोदी राज्यघटना बदलणार, असा कांगावा (Pimpri )करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांना आलेला राज्यघटनेचा पुळका म्हणजे 'पुतना मावशीचे प्रेम' आहे, अशी जोरदार टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे…