Talegaon Dabhade : परिसराची स्वच्छता ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी – डॉ. संभाजी मलघे
एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छता पंधरवडा राबवला (Talegaon Dabhade) जात आहे. महात्मा गांधी हे स्वच्छतेसाठी खूप आग्रही होते. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा आणि वारसा जोपासणे हीच खरी स्वच्छांजली ठरेल. परिसराची स्वच्छता ठेवणे ही…