Pune : सज्जन माणसे आल्याशिवाय राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही – सदाभाऊ खोत
एमपीसी न्यूज - समाजामध्ये विविध क्षेत्रांत अनेक चांगली माणसे (Pune)आहेत. परंतु राजकारणाचा चिखल आपल्या अंगावर ओढवून कशाला घ्यायचा, यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात.
अशा माणसांमुळेच राजकारणामध्ये वाईट (Pune)माणसांचे प्रमाण वाढत आहे.…