Browsing Tag

Sanjog Waghere

Pimpri News: ‘सीसीटीव्ही’ सर्व्हेलन्सच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा, राष्ट्रवादीची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत काढण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या कामाची निविदाप्रक्रिया संशयास्पद आहे. सत्ताधाऱ्यांचा स्मार्ट भ्रष्टाचाराचा हा प्रयत्न असल्याने या कामासाठी कार्यादेश देऊ नयेत. तसेच या कामाची…

Pimpri News: सत्ताधारी भाजपचा नाकार्तेपणा, सोसायट्यांना विहिरीतून पाणी पुरविण्याची वेळ – संजोग…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्याबाबत सत्ताधारी भाजपने सातत्याने चमकोगिरी केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी केलेला डिसेंबर 2021 अखेरपर्यंत अतिरिक्त पाणीसाठा आणण्याचा दावा फोल ठरला आहे. या मुदतीत चिखली…

Pimpri News: देहूतील विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष, पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तन…

एमपीसी न्यूज - तीर्थक्षेत्र देहूगावच्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुंसडी मारली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा विजय असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये…

Pimpri News: महापालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन करणा-या चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणते संवैधानिक…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेला मेट्रो प्रकल्पाचा पाहणी दौरा भाजप आणि त्यांच्या नेत्यांना चांगलाच झोंबला. मेट्रोच्या श्रेयासाठी चाललेली भाजपची धडपड स्पष्ट दिसत आहे.पवार साहेबांवर आरोप…

Pimpri News: ओमायक्रॉन व्हेरियंट, कोरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा – संजोग…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण, तसेच कोरोनाचे रुग्ण देखील पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महपालिका प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नागरिकांची गैरसोय…

Pimpri News : निष्क्रियता झाकणे अन् शहराध्यक्षपद वाचविण्यासाठी संजोग वाघेरे यांची भाजपवर टीका…

निष्क्रियता झाकणे अन् शहराध्यक्षपद वाचविण्यासाठी संजोग वाघेरे यांची भाजपवर टीका - अमोल थोरात -Amol Thorat Criticizes Sanjog Waghere

Pimpri News: भ्रष्ट कारभारामुळे भाजपने गरिबांच्या स्वप्नावर पाणी फेरले – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे पंतप्रधान आवास योजना शहरात यशस्वीपणे राबविता आली नाही. पाच वर्षात कोणताही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. शहरात आवास योजनेतूनही एकही घर कोणाला मिळाले नाही. त्यामुळे…