Wakad : भारताला अधिक सक्षम बनवण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक – बारणे
एमपीसी न्यूज - लष्कराचे अत्याधुनिकीकरण करून तसेच संरक्षण उत्पादनांबाबत ( Wakad ) भारताला आत्मनिर्भर बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला बलवान बनवले आहे. राम जन्मभूमी, काश्मीर सारखे प्रश्न देखील मोदी यांनी सोडवले आहेत. त्यामुळे…