Video by Shreeram Kunte : यामुळे चीन घाबरतोय भारताला 

एमपीसी न्यूज : 1962 च्या युद्धात चीनने आपला फसवून पराभव केला पण त्यानंतर पाचच वर्षांमध्ये १९६७ ला आपण चीनचा जबरदस्त पराभव केला होता हे तुम्हांला माहितीये का? आज सीमेवर तणाव असला तरीही भारताबरोबर युद्ध करायची चीनची हिंमत का नाहीये? काय ताकद आहे भारताची? आपल्या देशाच्या स्ट्रॅटेजिक ऍडव्हांटेज बद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे.

YouTube link –  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.