Browsing Tag

Dattatraya Gaikwad

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे समाज परिवर्तनाचे विचार; डॉ. दत्तात्रय गायकवाड यांचे…

एमपीसी न्यूज - समाज परिवर्तनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अतिशय महत्वाचे आहेत. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडवता व हिंसेला कुठेही स्थान न देता हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणली. माणूस म्हणून जगण्यासाठी समता,…

Dighi News: दिघीकरांचा पाणीपुरवठा होणार सुरळीत, पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - वर्षानुवर्षे सुरळीत आणि व्यवस्थित पाणीपुरवठापासून वंचित राहिलेल्या दिघी आणि लगतच्या भागांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते येथे नवीन पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा, तसेच पंप…