एमपीसी न्यूज : गतवर्षी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. या तणावादरम्यान, भारतीय लष्कर (Indian Army) आणि चिनी सैन्यामध्ये (PLA) हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत…
एमपीसी न्यूज- भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस या दोहोंसाठी संयुक्त सरावाचे आयोजन लष्कराच्या अग्नीबाज विभागाने नुकतेच (9 ऑक्टोबर 2020 रोजी) लुल्लानगर, पुणे येथे केले होते. पुणे येथील एखादी संभाव्य दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी दहशतवादविरोधी…
एमपीसी न्यूज - भारत - चीन यांच्यामध्ये सीमेवर झालेल्या तणावानंतर भारताकडून अनेक चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली. त्यात युवावर्गामध्ये प्रचंड क्रेझ असणारा गेम PUBG या मोबाईल गेमचा पण समावेश आहे. भारतात तीन कोटींहून जास्त पबजी युजर्स असल्याचा…
एमपीसी न्यूज - आज कारगिल विजय दिन! भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा साक्षीदार! 26 जुलै 1999 या दिवशी भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय मिळवून पॉईंट 5140 वर तिरंगा फडकविला होता. या कारगिल युद्धात हिरो ठरले होते... कॅप्टन विक्रम बत्रा!…
एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षादलाने शुक्रवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. दहशतवादी आणि सुरक्षादलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. अजूनही दोन्ही…
एमपीसी न्यूज- भारतात 59 चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर भारतीय लष्कराने इतर संशयित अॅप्सविरोधात कठोर पावले उचलली आहेत. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 89 अॅप्सची यादी जारी केली आहे. सैनिकांसमवेत सैन्य दलातील प्रत्येक विभागाशी…
एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील कठुआ, राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने अंदाधुंद गोळीबार केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सोमवारी तीन जिल्ह्यात गोळीबार केला आहे. या गोळीबारादरम्यान राजौरीतील नौशेरा…
एमपीसी न्यूज - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (बुधवारी) सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे एक बैठक घेतली. या बैठकीसाठी संरक्षण दल प्रमुख, सेना दल प्रमुख उपस्थित होते. संरक्षण मंत्र्यांनी या बैठकीत लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला.…
एमपीसी न्यूज- लडाखमध्ये सीमा वादावरुन भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. नियंत्रण रेषेवर चीन आणि भारतीय लष्कर पुन्हा एकदा आमने-सामने उभे राहिले आहेत. चीनने भलेही सीमारेषेवर सैनिकांची संख्या वाढवली असली तरी भारतानेही आपण मागे राहणार…