Pune news: आश्वासनांची आतिषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूक ; भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि बाळा भेगडे…
एमपीसी न्यूज : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा…