Mumbai : राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून ‘जमावबंदी’
एमपीसी न्यूज - राज्यातील वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( रविवारी ) घेतला.
दरम्यान, जिद्द,…