Pimpri : ध्येय गाठण्यासाठी वेळही तितकीच महत्त्वाची – डॉ. संजीव कुमार पाटील
एमपीसी न्यूज – आपण आपले ध्येय ठरवून घ्यावे आणि त्यानुसार वाटचाल करावी, त्याचप्रमाणे ध्येय ( Pimpri ) गाठण्यासाठी वेळही तितकीच महत्त्वाची आहे, असे मत डॉ. संजीव कुमार पाटील यांनी त्यांच्या व्याख्यानात व्यक्त केले.
ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल…