NCP : खारघर दुर्घटनेप्रकरणी राज्य शासन, आयोजकांवर गुन्हा दाखल करा
एमपीसी न्यूज - खारघर, नवी मुंबई येथे झालेली (NCP) दुर्घटना ही अत्यंत गंभीर असून राज्य शासन आणि आयोजक या दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी लपवित आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी 14 श्री सेवकांचा झालेला मृत्यू ही मानवनिर्मित चुक असून या…