अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई वाहन मार्चला सुरुवात करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण वाढले असताना अजूनही बेरोजगारीचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या टप्पा क्र 4 मधील कंपन्यांमध्ये रोजगार व उद्योगासाठी प्राधान्य दिले जावे यासाठी लक्ष घालण्याची विनंती