Chinchwad : स्वार्थ, अहंकार, माणसाला माणसापासून दूर नेतो – ध्यानसागर महाराज
एमपीसी न्यूज - जन्मताच कोणी वाईट नसतो. अहंकार माणसाला (Chinchwad) माणसापासून दूर नेतो. माणसाच्या मनात प्रेम, करूणा जागृत करण्याची आज आवश्यकता आहे. आज देशात एकता महत्वाची आहे, त्यातूनच जगात शांतता नांदेल, असे मार्गदर्शन ध्यानसागर महाराज…