Browsing Tag

अखंड हरिनाम सप्ताह

Talegaon Dabhade : भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज - श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज (Talegaon Dabhade) भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी निमित्त गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह बुधवार (दि.…

Talegaon Dabhade : अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित (Talegaon Dabhade) करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,अखंड वीणा पहारा यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम…

Talegaon Dabhade : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमीत्ताने विविध धार्मिक…

Alandi News : जया एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

एमपीसी न्यूज- आज (दि.1 फेब्रुवारी) जया एकादशी निमित्त श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरात श्रींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी माऊलीं मंदिरात (Alandi News) आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली…

Talegaon Dabhade : विकार संपल्याशिवाय जीव देवदशेला प्राप्त होत नाही- हभप बाळकृष्ण महाराज वसंतगडकर

एमपीसी न्यूज- कापूराने अग्नी प्रज्वलित होतो, जोवर कापुरातील विकार आहे तोवर अग्नीचे अस्तित्व आहे, कापुरातील विकार गेल्यावर अग्नी देखील विझतो, तसे अध्यात्मामध्ये विकार संपल्यावर, सद्गुरूच्या अंकित झाल्यावर जीव हा देवदशेला प्राप्त होतो.…

Kamshet : विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली अवघी कामशेतनगरी !

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने व लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान तसेच विट्ठल परिवार मावळ संस्थापक नितीन महाराज काकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला अखंड हरिनाम सप्ताहाची…

Kamshet : संतसंगतीमुळेच मनुष्याच्या मनात भक्तीचे अंकुर फुटतात – विश्वनाथ महाराज वारिंगे

एमपीसी न्यूज - भक्तीविना जगण्याला किंमत नाही. भक्ती करण्यासाठी आधी संतसंगत करावी. संतसंगतीनेच मनुष्याच्या मनात भक्तीचे अंकुर फुटतात. त्यातूनच पुढे मानवी जीवनाचे सार्थक होते, असे प्रतिपादन नामवंत कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी केले.…