एमपीसी न्यूज - कोविडची साथ, टाळेबंदी अशा कारणांनी राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असतानाच महावितरणने चालविलेली सक्तीची वीज बिल वसुली ताबडतोब थांबवावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री…
एमपीसी न्यूज - उद्योग क्षेत्राला केवळ 20 टक्के ऑक्सिजन देण्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. अगोदरच आर्थिक मंदी, लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्र अडचणींचा सामना करत आहे. त्यात हा निर्णय…
एमपीसी न्यूज- भारत-अमेरिका सीईओ फोरमची मंगळवारी (दि.14) ‘टेलिफोनिक कॉन्फरन्स’च्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. भारत आणि अमेरिका सरकारच्यावतीने डिसेंबर, 2014 मध्ये पुनर्रचनेनंतर अशा प्रकारच्या फोरम बैठकांचे आत्तापर्यंत पाच वेळा…
एमपीसी न्यूज- रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष मुकेश अंबानी आता जगातील सहावे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार त्यांनी आता गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी…
एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वाणिज्यिक खाणकामासाठी 41 कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी भारत कोरोनाशी लढेलही आणि पुढेही जाईल, असे म्हटले. या मोठ्या संकटाचे…
एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनचा अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. परंतु, पार्ले जी बिस्किटांची इतकी विक्री झाली आहे की त्यांनी मागील 82 वर्षांचा आपला विक्रम मोडला आहे. अवघ्या 5 रुपयांत मिळणारे…
एमपीसी न्यूज- केंद्र सरकारची अप्रेन्टिसशिप योजना ही उद्योगजगतासाठी निश्चितच वरदान आहे, असे मत व्हॉल्व्हो आयशर कमर्शिअल व्हेईकल्स लि.च्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष सुदीप देव यांनी व्यक्त केले.नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील लघु उद्योजकांना व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच…
एमपीसी न्यूज - रेड झोन वगळता सध्या राज्यात 57 हजार 745 उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने दिले आहेत.…