Talegaon Dabhade : नाविन्यपूर्ण संशोधनामुळेच देश घडणार – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे
एमपीसी न्यूज - समाज प्रगतीपथावर जायचा असेल तर समाजकारण, राजकारण,विकास याबरोबरच (Talegaon Dabhade) संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. नाविन्यपूर्ण संशोधनामुळेच देश घडणार आहे,असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी…