Pune : इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात असलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू – राहुल गांधी
एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात ( Pune) असलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकणार, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी काल केली.काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या…