Browsing Tag

Meyor Ushaa Dhore

Chinchwad News : ‘वस्त्रकला’च्या स्पर्धेत रावेतच्या नेत्रा औटी प्रथम

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील 'वस्त्रकला' या वस्त्रदालनाने दिवाळीनिमित्त महिलांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महिलांना वस्त्रकला येथील साडी नेसून फोटो शेअर करायचे होते. त्यातून जास्त लाईक मिळतील त्या स्पर्धकाला दहा हजार रुपये…

Sangavi News: ‘ क्रिकेटमध्ये मोठे यश मिळो’; आमदार जगताप यांनी क्रिकेटपटू ऋतुराज…

एमपीसी न्यूज - आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील ऋतुराज गायकवाड याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरूवारी) घरी जाऊन कौतुक आणि सत्कार केला.'तू…

Pune News : पीएमपीएमएलच्या अटल योजनेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेडच्या (पीएमपीएमएल) वतीने 'अटल (अलाईनिंग ट्रान्सिस्ट ऑऩ ऑल लेन्स) बस सेवा' योजनेचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी पुण्याचे…

chinchwad News : विरोधी पक्षनेत्यांकडून महापौरांचा अवमान, त्वरित माफी मागा : कुंदा भिसे

एमपीसीन्यूज : जम्बो कोविड सेंटरमधील कर्मचा-यांचे वेतन दिले नसल्यामुळे कर्मचारी नाराज झाले. त्यांची नाराजी समजून घेण्यासाठी महापौर माई ढोरे यांनी कार्यतत्परता दाखवून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने बुधवारी (दि. 21) जम्बो कोविड सेंटरला भेट दिली.…

Pimpri news: रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्याकडे महापौरांनी वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून कोविड 19 संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हीर या…

Pimpri news: पाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गढूळ पाणीपुरवठा का होत आहे. पाण्याबाबत तक्रारींत वाढ का झाली आहे. कोरोना आप्तकालीन परिस्थितीमध्ये पाणीपुरवठ्याचे काय नियोजन केले आहे, या संदर्भात समाधानकारक माहिती देता न आल्याने पाणीपुरवठा विभागाचे सहशहर…

Pimpri news: ‘जनतेची सेवा’ हाच भाजपाचा मूळ विचार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - ‘जनतेची सेवा’ हाच भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार पंडित दिनदियाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानववाद’ असे तत्वज्ञान मांडले. भाजपाने कोरोनाच्या काळात 2 कोटी 18 लाख लोकांना ताजे अन्न पोहोचवले…