Mumbai : शेवडी ते न्हावाशेवा या सागरी सेतुला राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव द्यावे – अभिजीत बिचुकले
एमपीसी न्यूज – शेवडी ते न्हावाशेवा ( Mumbai ) या सागरी सेतुला राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव देण्याची मागणी करणारे पत्र बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले आहे.
Bhosari : भोसरीतील अंतर्गत रस्ते प्रशस्त करण्याचा संकल्प
12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्या कारणाने शेवडी ते न्हावाशेवा या सागरी सेतूला त्यांचे नाव दिले तर खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली देणं होईल , असं बिचुकले यांचं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारस म्हणून सरकारचे लक्ष वेधून पत्र लिहीत आहे असे त्याने ( Mumbai ) म्हटले आहे.