Browsing Tag

वनराई

Pune News: ‘आयोडिन मॅन’ डॉ. पांडव यांच्या संशोधनामुळे जगात भारताची मान उंचावली –…

एमपीसी न्यूज - ''आयोडीनयुक्त मिठाचा वापर केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम मेंदूवरही होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात याचे सेवन योग्य प्रमाणात झाले पाहिजे. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर डॉ. चंद्रकांत पांडव यांनी संशोधन केले.…

Pune : पर्यावरणातील महत्वाचा घटक म्हणून गवताळ प्रदेशांकडे पाहण्याची गरज -प्रतिक जोशी

एमपीसी न्यूज - वाढत्या शहरीकरणामुळे, माळरान किंवा पडीक जमीन समजून मोठमोठाले हायवे अथवा रस्ते, अशा जमिनींवर विकासाच्या नावाखाली सुरू असलेले प्लॉटींग, सपाट मैदानी परिसरामुळे वाढत असलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे गवताळ प्रदेश नष्ट होत आहेत. याचा…

Pune : ‘वनराई’च्या वतीने ‘सरडा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज - 'वनराई'च्या वतीने  गौरांग गोवंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विषय 'सरडा' हा असून या व्याख्यानामध्ये आपल्याला भारतातील सरडे, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्त्व,संवर्धन-संरक्षण इत्यादी विषयांवर…

Bhor : ‘पक्षी संवर्धन’ शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस

एमपीसी न्यूज- शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्कायसायक्यू, रोटरी क्लब ऑफ पुणे पौड रोड आणि भोर राजगड, वनराई, 95 बिग एफएम, इत्यादी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'पक्षी संवर्धन ' शोध निबंध स्पर्धेची अंतिम फेरी आणि…

Pune : पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे – श्रीनिवास पाटील

एमपीसी न्यूज- पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. नववर्ष सुरु होताना पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा संकल्प मांडणाऱ्या 'शाश्वत जीवनशैली ' विषयावरील वनराई वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन पाटील यांच्या…

Pune : ‘शाश्वत जीवनशैली ‘ विषयावरील ‘वनराई’ वार्षिक विशेषांकाचे रविवारी…

एमपीसी न्यूज- नववर्ष सुरु होताना पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा संकल्प मांडणाऱ्या 'शाश्वत जीवनशैली ' विषयावरील वनराई वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (दि. 30) दुपारी साडेतीन…

Pune : निसर्गप्रेम जागृत करण्याची गरज : रवींद्र धारिया

सिनर्जी संवाद’उपक्रमात रवींद्र धारिया यांचा सत्कार एमपीसी न्यूज- ‘मानवाची निसर्गरचनेत ढवळाढवळ करण्याची वृत्ती ही वाढत्या नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत आहे. निसर्गरचनेत ढवळाढवळ न करता प्रत्येकातील निसर्गप्रेम जागृत करण्यात व निसर्गसंपदा…