Mumbai: संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय-उद्धव ठाकरे
एमपीसी न्यूज -आज मुंबई मधील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची(Mumbai ) सभा झाली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले,संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय. 'अबकी बार 400 पार' चा…