अस्मानी संकटातही राज्य सरकार ‘बळीराजा’ सोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसरणार : आनंद रेखी
अशात त्यांना भक्कम आधाराची गरज असल्याचे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे दिलासात्मक आश्वासन भाजप नेते आनंद रेखी यांनी गुरूवारी दिले आहे.