Pune :पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला
एमपीसी न्यूज :पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील(Pune ) राजगड किल्ल्यावर, पर्यटक फिरायल गेले त्यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात 25 जणांचा मधमाशांनी चावा घेतला. ही घटना किल्ल्यावरील सुवेळा माची परिसरात सकाळी साडे आठ सुमारास घडली .
या माध्यमशयांच्या हल्यात एका पर्यटकाला माशा चावल्याने तो बेशुद्ध पडला असून,चार जण गंभीर जखमी झाले आहेत .जखमींना वेल्हा पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून स्ट्रेचरवरून गडावरून खाली आणण्यात आलं आहे .
Chakan : मित्राने केला कारचा अपहार
राजगडाच्या अतिदुर्गम सुवेळा माचीवर ही घटना घडली असून मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणचे चाळीसहून अधिक पर्यटक सुवेळा माची परिसरात भ्रमण करत होते.